कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ […]
कोरोना लॉकडाऊनमुळे समाजाच्या सगळ्या स्तरावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेकांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे.त्यांच्यासाठी काहीतरी मदत तातडीने करणं गरजेचं होतं. श्री ठाणे वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ […]
आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे गुरुवार दिनांक ९/४/२०२० रोजी करण्यात आले. विजय नगरी व परिसरातील सर्व गृहसंकुलांनी या संधीचा लाभ घेतला, […]
करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पाश्वभूमीवर आपल्यासाठी लढणार्या वैद्यकीय, प्रशासकीय यंत्रणे बरोबर सर्वांनासाठी महत्वाचे असे आर्थिक व्यवहार सांभाळणार्या बँक कर्मचार्यांच्या आरोग्यबाबत कोणीही विचार करीत नाहीत. तेही समाजातील सर्व घटकांशी थेट संपर्कात आहेत. अशा या […]
अत्यंत विचारी, खंबीर, कणखर नेतृत्व लाभणे हे महाराष्ट्राचं भाग्यच! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच का?सन्मानीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर […]